PM किसान सन्मान निधीच्या 6000 ऐवजी आता शेतकऱ्यांना 10000 रुपये मिळणार, सरकारने घेतला मोठा निर्णय..

PM किसान सन्मान निधीच्या 6000 ऐवजी आता शेतकऱ्यांना 10000 रुपये मिळणार, सरकारने घेतला मोठा निर्णय..

PM Kisan Nidhi 14th installment : भारतातील शेतकऱ्यांची स्थिती पाहिजे तशी चांगली नाही. यामुळेच येथे राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत असतात, जेणेकरून त्यांना मदत करता येईल. अशीच एक योजना आहे आणि ती म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना. या योजने अंतर्गत दरवर्षी 6000 रुपये शासनातर्फे शेतकऱ्यांना मिळतात. ही योजना संपूर्ण देशात…