PM किसान सन्मान निधीच्या 6000 ऐवजी आता शेतकऱ्यांना 10000 रुपये मिळणार, सरकारने घेतला मोठा निर्णय..

PM किसान सन्मान निधीच्या 6000 ऐवजी आता शेतकऱ्यांना 10000 रुपये मिळणार, सरकारने घेतला मोठा निर्णय..

PM Kisan Nidhi 14th installment : भारतातील शेतकऱ्यांची स्थिती पाहिजे तशी चांगली नाही. यामुळेच येथे राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत असतात, जेणेकरून त्यांना मदत करता येईल. अशीच एक योजना आहे आणि ती म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना. या योजने अंतर्गत दरवर्षी 6000 रुपये शासनातर्फे शेतकऱ्यांना मिळतात. ही योजना संपूर्ण देशात…

Land Distribution Act | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! फक्त शंभर रुपयांत करता येते जमिनीची वाटणी, जाणून घ्या कशी?

Land Distribution Act | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! फक्त शंभर रुपयांत करता येते जमिनीची वाटणी, जाणून घ्या कशी?

जिथे भावकी येते तिथे भावा भावात आज ना उद्या जमिनीची वाटणी ही होतेच. वडिलोपार्जित जमिनीची वाटणी करत असताना बऱ्याच वेळा बरेचसे वादही निर्माण होतात. त्याचबरोबर जमिनीची वाटणी करत असताना भरमसाठ पैसेही खर्च होतात. त्यामुळेच या काही वेळेस जमिनीची वाटणी (Land Distribution Act) करणं देखील राहून जातं. मात्र, शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे माहित आहे का? आपण…

पंजाबराव डख यांचा अंदाज! ‘या’ तारखेला मान्सून राज्यात दाखल होणार..

पंजाबराव डख यांचा अंदाज! ‘या’ तारखेला मान्सून राज्यात दाखल होणार..

राज्यातले प्रसिद्ध अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी मान्सूनबद्दल मोठे विधान केले असून येत्या ८ जून २०२३ ला राज्यात मान्सून दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा मान्सूनचा पाऊस हा पूर्वेकडून येणार असल्याने तो वेळेतच म्हणजेच ८ जूनलाच महाराष्ट्रात सक्रिय होईल, आणि १२ ते १७ जूनपर्यंत मान्सूनची तीव्रता वाढेल तर २० जूनपर्यंत मान्सून राज्यभर…

संभाजीनगर जिल्ह्यातील 1,198 ग्रामपंचायत सदस्य अपात्र; कारण…!

संभाजीनगर जिल्ह्यातील 1,198 ग्रामपंचायत सदस्य अपात्र; कारण…!

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या जिल्ह्यातील तब्बल 1,198 ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविले असून यात अनेक सरपंच/उपसरपंच यांचा सुद्धा समावेश आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्ड्ये यांच्या या निर्णयाची संभाजीनगर जिल्ह्यात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 617 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया…

पूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करा फक्त ११०० रु. मध्ये, ही आहे एसटीची ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना…

पूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करा फक्त ११०० रु. मध्ये, ही आहे एसटीची ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ही राज्य-मालकीची बस सेवा आहे. MSRTC प्रवाशांच्या फायद्याकरिता अनेकदा वेगवेगळ्या प्रवासाच्या योजना आणि उपक्रम सादर करत असतात. म्हणून MSRTC ने खास आपल्या प्रवाशांसाठी ‘आवडेल तेथे प्रवास’ नावाची योजना सुरू केली असून या योजनेची सुरुवात सन 1988 पासून झाली आहे. प्रवाशांबरोबर स्नेह आणि मैत्रीपूर्ण नाते निर्माण व्हावे आणि त्यांना कमी…

ब्रेकिंग न्यूज! महाराष्ट्रात तलाठी पदासाठी 4,625 जागांची मेगाभरती करण्याचे सरकारने काढले आदेश…

ब्रेकिंग न्यूज! महाराष्ट्रात तलाठी पदासाठी 4,625 जागांची मेगाभरती करण्याचे सरकारने काढले आदेश…

Maharashtra Talathi Bharati 2023 : मागील कित्येक दिवसांपासून रखडलेल्या तलाठी पदाची मेगाभरती करण्याचे अखेर सरकरातर्फे जाहीर करण्यात आले असून राज्यात तब्बल 4 हजार 625 तलाठी पदासाठी मेगाभरती करण्यात येणार असून सरकारने याबाबतचे आदेश सुद्धा काढले आहेत. 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान ही मेगाभरती होणार असल्याचे आदेशात स्पष्ट केले असल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी…

10वीं के बाद किस क्षेत्र में करियर बनाएं? समझ नहीं आ रहा ? यहां 10 विकल्प हैं, पा सकते हैं अच्छी सैलरी..

10वीं के बाद किस क्षेत्र में करियर बनाएं? समझ नहीं आ रहा ? यहां 10 विकल्प हैं, पा सकते हैं अच्छी सैलरी..

In which field to make career after 10th: महाराष्ट्र राज्य माध्यमिक और उच्च माध्यमिक शिक्षा बोर्ड (MSBSHSE) के अनुसार, कक्षा 10 का परिणाम 2 जून, 2023 को घोषित किया जाएगा। 10वीं के नतीजे घोषित होने के बाद छात्रों के सामने अगला बड़ा सवाल करियर का है। छात्र इस बात को लेकर चिंतित रहते हैं कि…

कृषी पंपांसाठी सौरऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ;  येथे अर्ज करा..

कृषी पंपांसाठी सौरऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ; येथे अर्ज करा..

कृषी पंपांना दिवसा नियमित आणि विश्वासार्ह वीजपुरवठा देण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी महावितरणला 33 केव्ही सबस्टेशनपासून 10 किमीपर्यंत सरकारी जमीन आणि 5 किमीपर्यंत खासगी जमीन हवी आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना खासगी जमिनीसाठी प्रति एकर ३० हजार मोबदला मिळत होता….

सौर पंप अनुदानासाठी अर्जाची तारीख वाढवली, आता ‘या’ तारखेपर्यंत करता येईल ऑनलाइन अर्ज..

सौर पंप अनुदानासाठी अर्जाची तारीख वाढवली, आता ‘या’ तारखेपर्यंत करता येईल ऑनलाइन अर्ज..

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान अभियान आणि कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौर जलपंप दिले जातात. यामध्ये, अर्जाची तारीख आधी 30 मे 2023 ठेवण्यात आली होती, जी आता 10 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर सौर जलपंप उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याची अंतिम तारीख…

नागरिकांनी चक्क हाताने गुंडाळला रस्ता, महाराष्ट्रातील जालन्यात पंतप्रधान सडक योजनेत घोटाळा..!

नागरिकांनी चक्क हाताने गुंडाळला रस्ता, महाराष्ट्रातील जालन्यात पंतप्रधान सडक योजनेत घोटाळा..!

महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात कंत्राटदाराने बांधलेला असा रस्ता कदाचित तुम्ही पाहिला नसेल. इथे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. ग्रामस्थांनी रस्त्याखाली पडलेले प्लॅस्टिक हटवले असता संपूर्ण रस्ता त्यांच्या हाती आला आणि रस्त्याखाली असलेला जुना कच्चा रस्ता दिसू लागला. जालना : महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. याबाबत ग्रामस्थांनीच रस्ता बांधकामात झालेल्या निकृष्ट…